Latest 2023 Govt Jobs notifications

महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागांमध्ये तब्बल 5 लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागांमध्ये तब्बल 5 लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागांमध्ये तब्बल 5,318 रिक्त पदांसाठी महाभरती जाहीरात !

महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागांमध्ये तब्बल 5,318 रिक्त पदांसाठी महाभरती जाहीरात !


Apply Direct       :- Click Here
Check Eligibility :- Click Now

राज्य शासनाच्या सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदीनुसार कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ ,बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असणार आहेत .त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे .

नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

           महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागाच्या अखत्यारित असलेला कोतवाल संवर्ग हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही . कोतवाल संवर्गाकरीता दि.07 मे 1959 च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहीत करण्यात आलेले आहेत . तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरताना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसुल व वन विभागाच्या दिनांक 05 सप्टेंबर 2013 च्या शासन निर्णयान्वये सुधारित नियम व मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .

    त्याचबरोबर आता शासनाने सुधारित नियम व सेवा निवड मंडळाच्य कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरतांना मौखिक परीक्षा / मुलाखत न घेण्याबाबतचे धोरण ठरविले आहे . तसेच शासनाने सरळसेवा भरतीसाठी नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदुनामावलीची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे .

राज्य शासनाच्या सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदीनुसार कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ ,बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असणार आहेत .त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे .

नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Share:

Popular Posts

@ Vecancy Nama. Blogger द्वारा संचालित.

Footer Copyright

Design by - Graphics Nama
Distributed by-Vecancy Nama

लेबल