राज्य शासनाच्या सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदीनुसार कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ ,बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असणार आहेत .त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे .
नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
राज्य शासनाच्या सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदीनुसार कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ ,बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असणार आहेत .त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे .
नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .






