Latest 2023 Govt Jobs notifications

318 रिक्त लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
318 रिक्त लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागांमध्ये तब्बल 5,318 रिक्त पदांसाठी महाभरती जाहीरात !

महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागांमध्ये तब्बल 5,318 रिक्त पदांसाठी महाभरती जाहीरात !


Apply Direct       :- Click Here
Check Eligibility :- Click Now

राज्य शासनाच्या सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदीनुसार कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ ,बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असणार आहेत .त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे .

नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

           महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागाच्या अखत्यारित असलेला कोतवाल संवर्ग हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही . कोतवाल संवर्गाकरीता दि.07 मे 1959 च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहीत करण्यात आलेले आहेत . तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरताना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसुल व वन विभागाच्या दिनांक 05 सप्टेंबर 2013 च्या शासन निर्णयान्वये सुधारित नियम व मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .

    त्याचबरोबर आता शासनाने सुधारित नियम व सेवा निवड मंडळाच्य कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरतांना मौखिक परीक्षा / मुलाखत न घेण्याबाबतचे धोरण ठरविले आहे . तसेच शासनाने सरळसेवा भरतीसाठी नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदुनामावलीची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे .

राज्य शासनाच्या सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदीनुसार कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ ,बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असणार आहेत .त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे .

नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Share:

Popular Posts

@ Vecancy Nama. Blogger द्वारा संचालित.

Footer Copyright

Design by - Graphics Nama
Distributed by-Vecancy Nama

लेबल